माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध

 माळरान ते हिरवाई;  निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध 

 



पनवेल (प्रतिनिधीपडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली.तळोजा येथील दीपक फर्टिलायझरसच्या प्रकल्पापासून अवघ्या  किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होतीआणि त्यमुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होतीएक उजाड माळर न मागे सोडले होतेपण आशा हरपली नव्हतीमहाराष्ट्र प्रदूषण नयंत्रण मंडळ (एमपीसीबीआणि परयावरणवन  हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार दीपक फर्टिलायझर्सने या १७.०६ एकर जागेत पन्हा वृक्षांना जीवदान देण्याचे आव्हान स्वीकारले. आणि त्या अनषंगाने  गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी निरजीव झालेल्या वनक्षेत्राचे रूपांतर हरित परिसंस्थेत झाले आहेकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा भाग आता जिवंत अधिवासवनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून उभा राहिला आहे

      दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंगमुकुल अग्रवाल यांनी संदर्भात सांगितले किआमचे वन विकास प्रकल्प हे पर्यावरण संवर्धन आणि

सामुदायिक कल्याणासाठी आमच्या ढळ बांधिलकीचे प्रतिबिंब आहेतआमचा असा विश्वास आहे कीहवामान बदलाचा सामना करण्यासाठीजैवविविधता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेतदीपक फर्टिलायझर्सने या भागात एकूण  कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक करून विविध प्रकारच्या औषधीळेदेणारी आणि देशी प्रजातींसह ,४२० झाडे लावली आहेत

  कल्याण वनपरिक्षेत्रांतर्गत पिसावली गावाजवळील ५० एकर जागेत धावडी येथे दीपक फर्टिलायझर्सचा हिला वन विकास उपक्रम सात वर्षां 

राबविण्यात आला कोटी ८२  लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात २२ हजार २०० वृक्षांची यशस्वी लागवड  करण्यात आली.  हे उपक्रम नीती योगाने नमूद केल्याप्रमाणे ३३ क्के वन आणि वृक्षाच्छादन साध्य करण्याच्या भारताच्या मोठ्या द्दिष्टाशी सुसंगत आहेत.  दीपक फर्टिलायझर्स भारताच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम सून जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वासाठी एक बेंचमार्क स्थापित करते.