आगरी बोलीत अधिक लेखन करण्याची गरज -प्रा.एल.बी.पाटील

आगरी बोलीत अधिक लेखन करण्याची गरज -प्रा.एल.बी.पाटील



नवीन पनवेल : आगरी बोलीतील कवी लेखकांनी समाजातील वाईट प्रथा आणि व्यथांवर अधिक लेखन करण्याची गरज आहेअसे मत रायगड भूषण प्रा.एल.बी पाटील यांनी मांडले. ते अखिल भारतीय आगरी संघटनेने आयोजित केलेल्या पतंगराव महाविद्यालयात कवी

सम्मेलनात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सूर्यकांत पाटील होते. यशवंत घासे प्राचार्य धिंदले यांची प्रमुख उपस्थिती होती.

         यावेळी काव्यस्पर्धेचे परीक्षण म. वा म्हात्रे, डॉ. अवी पाटीलमच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत अशोक मढवी (प्रथम), जगदिश पाटील, गणेश म्हात्रे (द्वितीय), प्रभाकर म्हात्रे (त्रुतीय) आणि उत्तेजनार्थ के.पी पाटील, शरद पाटील, अजय भोईररमेश पाटील,यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image