आगरी बोलीत अधिक लेखन करण्याची गरज -प्रा.एल.बी.पाटील

आगरी बोलीत अधिक लेखन करण्याची गरज -प्रा.एल.बी.पाटील



नवीन पनवेल : आगरी बोलीतील कवी लेखकांनी समाजातील वाईट प्रथा आणि व्यथांवर अधिक लेखन करण्याची गरज आहेअसे मत रायगड भूषण प्रा.एल.बी पाटील यांनी मांडले. ते अखिल भारतीय आगरी संघटनेने आयोजित केलेल्या पतंगराव महाविद्यालयात कवी

सम्मेलनात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सूर्यकांत पाटील होते. यशवंत घासे प्राचार्य धिंदले यांची प्रमुख उपस्थिती होती.

         यावेळी काव्यस्पर्धेचे परीक्षण म. वा म्हात्रे, डॉ. अवी पाटीलमच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत अशोक मढवी (प्रथम), जगदिश पाटील, गणेश म्हात्रे (द्वितीय), प्रभाकर म्हात्रे (त्रुतीय) आणि उत्तेजनार्थ के.पी पाटील, शरद पाटील, अजय भोईररमेश पाटील,यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image