"विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे"
पनवेल : आज केंद्र शासनाच्या "आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी NHAI चे अधिकारी श्री.अंशुमली श्रीवास्तव, श्री वाठोरे सर, श्री.डॉ.सुरेश कुमार, श्री.घोटकर सर, श्री भरत कुमार, पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.