कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना साहित्य भुषण पुरस्कार

 कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना साहित्य भुषण पुरस्कार


सचिन पाटील (अलिबाग)अलिबाग: येथील विद्या विकास प्राथमिक शाळेतील शिक्षिका कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे वैशाली जगताप-बोरसे यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image